वाघोबाच्या गावाला जाऊया

अमरावतीतील मेळघाटात वाघांची संख्या वाढलीय… प्राणीप्रेमींच्या दृष्टीने ही खरोखरच आनंदाची गोष्ट आहे… चला मग मेळघाटात भ्रमंतीला… हिंदुस्थानात विविध राज्यांतील राखीव जंगलांमध्ये जरुरीपेक्षा जास्त प्रमाणात माणसांचा हस्तक्षेप दिसून येतो. दिवसेंदिवस जंगलामध्ये मनुष्याची घुसखोरी, अतिक्रमण मोठय़ा प्रमाणात आढळून येते. वन्य प्राण्यांचा अधिवास, त्यांना फिरण्यासाठी जी जागा जेवढी आवश्यक असते तेवढी मिळत नसल्यामुळे हे वन्य प्राणी मानवी वस्तीत […]
Continue reading…